Team Agrowon
मुंबई येथे होऊ घातलेल्या स्वाभिमानीच्या आंदोलनाच्या धसक्यानं बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यासाठी मदत जाहीर केली.
परंतु ती मदत फार कमी आहे. त्यामध्ये फक्त एक लाख शेतकऱ्यांनाच मदत मिळेल.
जिल्ह्यातील सहा लाख लोकांचं नुकसान झालेला आहे,
त्या शेतकऱ्यांसहीत महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई मिळावी.
यासाठी शेतकरी नेते रविकांततूपकर यांच्या नेतृत्वात मुंबईतील जलसमाधी आंदोलन सुरू केले
मुंबईमध्ये त्यांना पोलिसांनी रोखले. त्यानंतर त्यांची आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार आहे.