टीम ॲग्रोवन
वारंवार पडणाऱ्या पावसाच्या तडाख्याने सोयबीनं मातीमोल झाले आहे.
मक्याच्या शेतात पाणीच पाणी झाल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.
सर्वदूर शेतात पाणीच पाणी झाल्याने मक्याला सर्वात मोठा फटका बसला आहे.
पावसाने सोयाबीनच्या शेतांचे पूर्ण नुकसान झाले आहे.
शेताचा पूर्ण चिखल झाल्याने नुकसानीचा पूर्ण अंदाज लावणे अवघड झाले आहे.
मका व ज्वारी भिजून पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे, तरी पंचनामे न करता तातडीने नुकसान भरपाई दयावी याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.